Posts

Showing posts from 2015
Image
नवनिर्मितीची चाहुल झाली कि पानगळ सुरु होते, त्या पर्णगळतीच्या काळात ज्या प्रमाने जुण्या पर्णांचा चिकटुन राहण्याचा आग्रह, हा अमान्य असतो, अनैसर्गिक असतो. त्याप्रमानेच जिवणात आलेली दु:ख वेदना,ह्यांनाही चिकटुन राहने अनैसर्गिक ,अमान्यच असाव. शोक जिवनात असावाच पण शोकाचा कायम धाक मणी नसावा. कधी कधी एखादी गोष्ट,व्यक्ती मिळत नाही, मग मानसाला switch होता आलं पाहिजे. कारण कदाचित जुन्या पानांपेक्षा नविन येनारी पानं अधिक सुंदर,अधिक रम्यतेची असतील. असाच संदेश घेऊन नविन वर्षाची सुरुवात नव ऊगविनार्या अंकुरा प्रमानेच लुसलुशीत आणि जिवंत व्हावी ईतकिच अपेक्षा. मागे वळुन बघतांना,  मागील वर्षाने हर्षाने बरेच काही दिले. मानस जोडनें,विचार आणि प्रबोधन  वाटण्याची संधी दिली. येत्नार्या वर्षात मि कुठला कट्टरवाद जोपासल्या पेक्षा त्या नवं पानासारखं स्वच्छंद राहिल. मग त्याला संकल्पाचे कुंपणही नसनार. :-सौरभ हटकर _________________________ saurabhhatkar.blogspot.com ________________________
Image
~~~~~~खामोशिया~~~~ मणात जबरीने कोंडलेल्या भावनांना,  शब्दाच रूप देता आलं नाही कि मणात बैचेनी व आयुष्यात 'खामोशिया' आपोआपच येतात.... :-सौरभ हटकर
Image
~~~~जग बदल घालुनी घाव~~~~~ लोकशाहिर खरे शाहिर...... साहित्य तेच जे समाजातील पिचलेल्या व शोषित लोकांच्या जखमांना मांडण्याच कार्य करते.... घराच्या चौकटीत बसुन नव्हे तर समाजाच्या प्रस्थापित रूढी ,परंपरांची चौकट तोडुन गुलामिवर प्रहार करण्याची धमक देत. परीवर्तनाची ताकद देतं , समानतावाद निर्माण करून ,प्रत्येकाचे हक्क मिळविण्यासाठी प्रेरीत करतं असं ठणकावुन सांगुन 'यह आझादी झुठी है,देश कि जनता अभी भुकी है। असे म्हणुन शेठजींच्या तथाकथित सत्ता हस्तांतरणाच्या स्वातंत्र्यावर वार करनारे.............. गावा च्या कुसापासुन रशियाच्या वेशी पर्यंत आपली कला ,शिवरायांचा ईतिहास पोहोचविनारे--- महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नसुन ती शाहिरांच्या शाहिरींची,शुद्रांच्या कष्टाची,शेतकर्यांच्या वखराची व मावळ्यांच्या तलवारीची माती आहे.अस ऊस्फुर्त पणे मांडनारे, 'पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसुन कष्टकरी लोकांच्या तळहातावर आधारलेली आहे'विज्ञानवाद मांडनारे खरे साहित्यिक, ऊपेक्षित साहित्यिक ईतकेच नव्हे तर मराठी दिनाचे जनक लोकशाहिर वंदनिय अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..

~~~~~~बा पाऊसा~~~~~~

बा पाऊसा..... असं तु कधीही येत नको जाऊ राजा... ..आम्ही सगले समदु:खी मित्र बिळात शांत पडलेल्या प्राण्यासारखे असतो... ..अन तु आला कि मग आम्हो ही बाहेर ऊलगडतो...व म्हणाया लागतो... . ."पावसाच्या सरी कोसळल्यात अन डोळ्यात ओलावा साठला.. ...गडगडणार्या ह्रदयाने कंठ पुर्न दाटला....... मोफतच भिजलं जग पावसा तुझ्या आगमनामुळे...... ..सांग बर मानुसकिच्या प्रेमाचा सागर कसा आटला...?" जमल की नाही जुगाड.... असं करत मग तु जसा धो धो बरसतो.... .तस आम्ही कुणाच्या ना कुणाच्या आठवनीत तरसतो..... .सगळ्यात महत्वाच... ...ते आठवनीच साठवन बाजुला ठेवतो.. ..पन बाप शेतकर्याच हातच पिक नको नासवु रे....त्यामुळं तु तुझ्या योग्य वेळीच ये.. ....हवंतर पुढीव budget मध्ये तुझा ही वाटा ठेवायची शिफारस करतो...... .तुझाच fan:-सौरभ हटकर 960407143...

ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:-मल्हारराव होळकर

Image
���������������� "ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा मल्हारराव होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� खरंतर इतिहास हा बर्याचदा आपआपल्या सोईप्रमाणे लिहील्या जातो.कधी जाती ला पुरक तर कधी धर्माला किंवा वर्णाला किंवा स्वः  स्वार्थाला   पुरक ठरेल असा सोयीचा करून सोईस्कर पणे लिहील्या जातो. ...अशा लिखानांचा उद्धेष स्वः जातीचे/धर्माचे/वर्णाचे श्रेष्ठपण जोपासण्याकरीता व ते अबाधित ठेवण्यासाठी  किंवा बरेच   लेखक,कादंबरीकार प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या कादंबरीचा  कुणालातरी'व्हिलन'ठरवावा आणि कादंबरी 'हिट' करावी. या स्वार्थी  दृष्टीने अथवा तत्कालीन काळातील पुराव्या अभावी असे लिखान करत असावेत असा  माझा अंदाज आहे. पण अशा लिखाणामुळे झालेली वैचारिक विकृती सालोसालं समाजात पाझरत जाऊन सामाजिक विषमता निर्माण करत जाते आणि उत्तुंग कार्य करणारी आभाळी एवढ्या उंचीची व्यक्तीमत्व त्या विकृतीला बळी पडून  नाहक बदनाम होतात.अशाच विकृतीमुळे पानिपतचे 'व्हिलन' ठरून बदनाम झालेले सुभेदार मल्हारराव होळकर. त्यांच्या वरील आर
Image
~~घडव नवा ईतिहास तु~~ (महिलादिन विशेष) अन्यायाशी आपल्या, असा कर करार तु.... हाती विचारांची तलवार घेऊन.... असा कर एल्गार तु... झुकलेच पाहिजे तुला, अबला म्हणनारे.. अशी कर कर्तृत्वाची, ललकार तु.......... जिजाऊची नात ...... ज्योती-सावित्रीची वात तु..... प्रकाशित करून टाक समाज सारा. कुळ ऊद्धारक स्त्रीत्वाची जात तु.... तुझ्या मुळे स्वराज्य......... तुझ्या मुळे छत्रपती........ तुझेच ते प्रेरनेचे स्त्रोत......... ज्या मुळे लढले घटनापती........ भक्तीची जगदंबा.......... अन शक्तीची भवानी...........तु या स्वातंत्र्यमय भारतात गुलामिची 'कहाणी' तु.... भिऊ नकोस तरी ........... लढायला तयार रहा........... माता अहिल्या ची प्रेरणा.......घे अन नवा घडव ईतिहास त

थांब ना...

         ए थां~~~ब ना। जरा ऐक ना।। संपल काॅलेज। संपली मजा। ऊरल्या सुरल्या ..आठवणी तुझ्या.. त्या घेऊन जा ना। ए थांब ना। जरा ऐक ना।। आठवेल तुला माझ रागवण। रडवेल तुला stand vrऊभ राहण। शेवटी तुझेच ते होते वादे। नव्हते सादे-सुदे. ते  तुलाच ठेव ना। ए थांब ना। जरा ऐक ना।। आता तुला माझाclही नाही। विनाकारन चा त्रास ही नाही।। किती सहलस तु माझ्यासाठी। सांगण्यासाठी शब्दही नाही। दुःख एवढेच की तुझ्याविना मी दुःखी आहे। सुख ही  तेवढेच .....  की माझ्याविना तु सुखी आहे। Simतोडायची गरज होती ह्रदय तोडले ते कमी काय . ? ए थांब ना। जरा मला सांग ना। काय असत हे प्रेम? तुझ्याcapacitor,regचा गेम.? कधीही तोडायच मग soldier मारायच। शस्त्राविण अस नेहमिच घायाळ करायच?? तुला आठवेल मि। एकांतात विचार करून बघ। तुला जाणवेल मि। स्वच्छंद श्वास घेऊन बघ।। तुला दिसेल मि। एकदा स्वप्न मनि घेऊन झोप। तेव्हा मात्र तु सांगशिल नाही। कारण  ऐकालाही मि नसणार।। त्यामुळ आताच थोडी थांब थोड ऐक ना। :सौरभ हटकर। हिवरखेड। ता.खामगाव। जि.मातृतिर्थ बुलढाणा।

प्रेम आणि वास्तविकता

Image
                                                                       "प्रेम आणि वास्तविकता.. .." 14 फेब म्हणजेच valentine day सर्व तरूणांच्या ऊत्कंटतेचा दिवस. कारन या दिवशी कित्येक दिवसाच्या नवसाचे प्रत्यक्षात फलित होण्याच्या जास्त संधी असतात. पण काही जण कदाचित संस्कृतीच्या नावाखाली विरोध करतात,त्यात तथ्थ्यही असु शकत पण पुर्ण सत्य नाही. मुळात प्रेम म्हणजे काही ठरवुन होत नाही,किंवा केल्या जात नाही. आणि एकदा प्रेम झाल्यावर त्याला विरोध करने किंवा दाबने हे मनोविकाराचे कारण ठरू शकत व त्यास तरूण जुमानतही नाही म्हणुन कदाचित तरूण बदनाम झाला. पन कधीतरी तरूणांना समजावुन घेण्याचे कष्ट कोणी झेतलेच नाही म्हणुन तरूण विध्वंसक झाला , आणि आता तो संस्कार,संस्कृती या गोष्टी हिन मानु लागला. पण अजुनही गोष्ट पुर्णपने वाया जेली नाही. तेव्हा प्रेम काय असत...? ते बदनाम का झाल? प्रेमभंग झालेल्यांची अवस्था?  सस्कृतीच्या नावाखाली प्रेमाला भरडणे कितपत योग्य? व तरूणांना काय हव? कायद्याच्या दृष्टीने प्रेमाचे महत्व ? मी एक 20 वर्षाचा तरूण तरूणांचे प्रतिनिधित्व करताना आपल्या समोर मांडतोय