Posts

Showing posts from August, 2014

for collegeous leaders..

"आम्ही बी बिघडलेलोच ना" काॅलेज मध्ये एका ठिकाणी झालेल्या भाषणाचा प्रसंग । मि तावातावात बोलत होतो कारणहीम विषयही 'आजचा भारत' होता। स्पर्धक तर होतेच पण आज मला स्पर्धे साठी नाही देशासाठी बोलायच होते। मग सुरूवातच ऊपस्थित सळसळत्या रक्ताच्या ऊकळत्या विचारांना प्राधान्य देणार्या तरूणाईला जयहिंद ची साद घालुन केली। हा देश तरूणांचा म्हटल्या जातो ,येथे प्रत्येक तिसरा व्यक्ती तरूण आहे । आणि जगातले सर्वाधिक तरूण भारतातच आहेत म्हणुन तरूणांचा तरूण देश भारत देश म्हणायला तस हरकत नाही। पण मग नुसताच संख्येने तरूण असलेला भारत मात्र तरूणांच्या आचरणाने वयोवृद्ध झाल्या सारखाच भासत आहे। ईतिहास वाचता भारताच्या तरूणांनी सुवर्णअक्षरांना लाजवेल अशीच कार्य केलीत म्हणुन भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,सुभाषचंद्रबोस यांसारखे ज्वलंत कार्यशिल तरूण, स्वामि विवेकानंदांसारखे तत्वशिल तरूण, छत्रपति शिव-संभाजींसारखे पराक्रमि तरूण, शिवाजी काशिद,तानाजीं सारखे स्वामिनिष्ठ तरूण। यांसारख्यांमुळेच तर मिळाली स्वातंत्र्य ,स्वाभिमानाची अस्मिता। यांसारख्या ध्येयवेड्या तरूणांनीच निर्माण केले स्वराज्य,स्वातंत्र्य मग येवढा ज

देश स्वातंत्र्य झाला....?

From saurabh hatkars blogspot "यह आझादी झुठी है देश कि जनता अभि भुकि है।" गडे हो हे शब्द आहेत विद्रोही विचारांची साहित्यिक तोफ जिने गुलामगिरीच्या गटारात दडलेल्या  वाघांना स्वाभिमानाची झलकारी देऊन व्यवस्था ललकारली होती। तेच खरे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। ज्यांनी हा देश शेटजी-भटजी-लाटजींचा हस्तक झालाय का...? या प्रश्नाच ऊत्तरच त आपल्या16 ऑगष्ट च्या मोर्च्यात दिले होते। त्या गोष्टीचा विचार करता। देश स्वातंत्र्य जरी झाला तरी तो कागदोपत्रीच सामान्य जन  आजही रसातळ लाच आहेत। याचा अर्थ आमच्या क्रांतीकारकांचे बलिदान व्यर्थ झाले असे नाही। पण शोकांतिका याच गोष्टीची कि त्यांचे तत्वज्ञान आत्मसात नाही झाले। :सौरभ गोपाळ हटकर। हिवरखेड