Posts

Showing posts from May, 2014

लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर

Image
"लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर" परवा परवाला एक मुलगी two-wheeler बुलेट वर जाताना दिसली। तेव्हा आजुबाजुचे बहुतेक लोक तिच्याकडे बर्याच कुतुहुलाने बघाया लागले। आणि तेव्हाच मनामध्ये विचार शिनशिनला कि आजच्या आधुनिक 21व्या शतकात जर एका महिलेला गाडी चालवताना पाहुन समाजास कुतुहुल वाटते तर 250वर्ष्या पुर्वी घोड्यावर स्वार होऊन, हाती तलवार घेऊन, रणांगणावर जाऊन, निधड्या छातीने, शत्रुच्या चिंधड्या ऊडविण्यासाठी रणमैदानावर झुंजणार्या त्या रणरागिणी लोकमाता,राजमाता अहिल्याराणीची काय शौर्यशाली कैफियत असेल..? खरेतर 'चुल आणि मुल' या महिलांच्या प्रतिगामि व्याख्येला शह देऊन, स्वबळावर,स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने,मल्हार रावांच्या मार्गदर्शनाने,व खंडोजीरावांच्या प्रेमाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न तथा 17 व्या शतकातील महान  व्यक्तिमत्व लोकमाता अहिल्याराणी होळकर यांची  आज जयंती। 31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास

मोदीजी अबकी बार होऊनच जाऊ द्या-1।

थोडस विश्लेषण: निश्चितच मि काही मोठा लेखक किंवा विचारवंत नाही। पण एक सामान्य व सुज्ञ नागरिक म्हणुन मला जे काही वाटते ते न भिता  मांडतो। 1.मोदी पंतप्रधान झाले त्यांचे अभिनंदन। 2.मोदींमुळेच प्रतापराव खासदार झाले त्यांचेही अभिनंदन। 3.निवडणुकी पुर्वी मोदी हेभाजप चे नेते होते  साहजिकच त्यांनी प्रखर हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व केले पण निवडणुकीत त्यांनि सर्व धर्म सन्मानतेचा अवलंब केला(भाषणातुन) म्हणुन मुस्लिम समाज व ईतरही धर्मांची मते त्यांना मिळाले  पण आज त्यांच्या समर्थकांनि फेसबुक,whatss app  वरून जे कट्टर वादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते पाहुन लोकशाहीत सारंजमशाही,हुकुहशाही तर येणार नाही अशी भिती वाटाया लागली,,?? 4.मोदी हे आता भारताचे प्रतिनिधित्व करतील साहजिकच बहुजण समाजातील कोणीतरी देशाच्या पंतप्रधान पदी  पाहुन बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे आत्मिक सुखही मिळतेय । 5.त्यांनि जे काही धोरणे सांगितली त्यातील युवक सबलीकरण व रोजगार ह्या अजेंड्यावर त्यांनि विशेष लक्ष द्यावे कारण अब की बार चा. प्रचार व प्रसार युवकांमुळेच झाला। 6.परिवर्तन हा जगाचा नियमच आहे। त्यामुळे