~~~जाणीव~~~ सगळीकडे आपापल्या गल्ली,गाव,जिल्ह ्याच्या राज्याच(जसे लालबागचा राजा,मुंबईचा राजा,खामगावचा राजा) आगमन धडाक्यात चालु आहे। कुठेकुठे तर70किलो सोने450 किलो चांदीचे दाग दागिने घालुन आपल्या गल्ली गावाच्या राजाला घेऊन येताहेत. सोबत ढोल ताशे ,d.j हे घेऊनही कार्यकर्त्यांची फौजच असते. आम्हाला आमच्या देवाच,मंडळाच,गल्लीच वर्चस्व दाखविण्यासाठी आम्ही साम-दाम-दंड-भेद वापरून आमच्या गल्लीच्या मंडळाच्या राजाच खर्चिक स्वागत करतो पण देशाचा राजा मात्र नंगा होतोय याचीही जानिव असु द्या मित्रहो. गणेशजीचे वाहन ऊंदीर मामा त्याच शेतकरी राज्याच अन्न खातो.जर शेतकरीच मेला तर अन्न नसणार,मग ऊंदीर मामा कसे जगतिल .....? बफे पार्टी छानच आहे जिथ प्रश्न पडतो कि काय खाऊ नि कोणत खाऊ..? पण 'मि' 'कुठ व कस' खाऊ प्रश्न पडणारेही या देशात बर्याच प्रमाणात आहेत याचीही जाणिव असु द्या मित्रांनो. आम्ही भंडारा करतो,अन्नदान करतो हरकत नाही पण बफे पार्टीच्या नावाखाली अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते हे ही नाकारण्या जोगी गोष्ट नाही. गणेश महोत्सव कोणी,कशासाठी सुरू केला किंवा गणपती वैदिक कि अवैदिक संस्क
Posts
Showing posts from September, 2014