Posts

Showing posts from 2017

निसर्गाचा समतोल साधून करावा विकास

कुठल्याही देशाचे उत्तम रस्ते  हे विकासाचे चाके म्हणून ओळखल्या जातात. औद्योगिक मालाचे दळणवळण,पर्यटन,वेगवेगळ्या भागांची कनेक्टीविटी म्हणून रस्त्यांचे महत्व अबाधितच...

---जनरल डबा~1---

         दि.15/10/2017 दुपारी 12 ला पेपर संपवून नवी मुंबई पासून कल्याणचा 'लोकल' प्रवास करण्यात 'ग्लोबल' मजा आली. तो प्रवास कदाचित संस्मरणीय ठरण्यासाठीच आसावा.कारण........© दुपारचा एक वाजला ...

स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय....

स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय.... (जत प्रकरणाबद्धल) खरंतर जातीचा माज असणे वगैरे,किंवा ईतिहासात उत्तुंग कार्य केलेल्या एखाद्या महापुरूषाच्या जातीत योगायोगाने जन्म होऊन, स्वतःचं कार्य शुन्य असतांना त्या महामानवाच्या उत्तुंग कार्याच्या नावावर स्वतः वृथा शौर्याच्या उड्या मारणं. हे काही मणाला पटत नाही, कधी पटलंही नव्हतं..... त्यामुळे कट्टर जातीवादात कधीच रमलो नाही..... पण जत मधील धनगरांचा उद्धार करणार्या महिलेचा video पाहिला..... अन मग संताप आला.....संताप याबद्धल नाही की प्रश्न माझ्या जातीचा आहे,तर याबद्दल की तो प्रश्न तथाकथित उच्चवर्णिय मानसिकतेचा आहे...... जिथे धनगरांना येड ठरविल्या जातं..... किंवा वर्णव्यवस्थेने निम्न स्थान दिलेल्या त्या प्रत्येक समुहास 'निच' ठरवण्यासाठी निर्माण केलेली प्रतिकं जाणिवपुर्वक वापरून उच्च निचता जोपासल्या जाते.... खरंतर ती महिला सामान्य आहे ,त्यांच्या बद्धल काही आकस पण नाही.... पण जी लोकं जातीव्यवस्थेचा कणा मोडण्याचा आव आणुन, तथाकथित पुरोगामित्वाचा ताव मारतात. स्वतःला वैचारीक प्रगल्भ म्हणवून घेतात, ती माणसं सुद्धा खाजगीत अशाच बाता म...

आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी.....?

आपण  ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी ....?   आज  जरा करमत नव्हतं....म्हणजे हा न करमण्याचा प्रोग्राम बरेच दिवस झालाय ,असाच चालू आहे..... त्यामुळे ना कुणाशी बोलावसं वाटत  न कुणी जवळच वाटत .....काही लिहावसं वाटत नाही....कुठं फिरावसं वाटत नाही.....(बाकी ते प्रेम,प्रेयसी हे विषय त आपल्या आयुष्याचा भागच नाहीत)..... सतत एकटेपणाची जाणिव मनाला खचवत असते...... अशा  वेळी आजूबाजूच्या वातावरणाचा आणि चालू घडामोडीचा श्येड्यूल सुद्धा ठीक पचवल्या जात नाही .....पण मग थोडं चिंतन केलं ,की मनातले कच्चे पक्के दुवे कळायला लागतात.........आणि समजायला लागतं...की अरे आपल्या एकटेपणाची जाणिव आपणच ठरवून निर्माण केलेली असते......आपण ठरवून टाकलेली असते चौकट....की हे असेच होनार किंवा मी हे करूच शकणार नाही... नव्हे आपण ठरवलेली असते एखादी व्यक्ती,गोष्ट,वस्तु.आपल्या अनमोल जिवनाचा अविभाज्य भाग म्हणून...... किंवा ठरलेल्या असतात आपल्या बसायच्या,झोपायच्या जागा ,class/office चे तेच रस्ते तेच routine.... ईतकेच नव्हे तर ठरवलेल्या असतात आपण आपल्या स्वतःच्या सवयी,विचार,पद्धतींच्या चौकटी,ice ...